ऐन सणासुदीच्या काळात केळीचे भाव प्रतिक्विंटल 3100 रुपयांवरून थेट 1100 रुपयांवर कोसळल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड परिसरातील उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत.
This is a summary. For the full story, refer to the original source. Public of India presents verified citizen-relevant reporting.